CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
शांतता आणि न्याय मोहिम (कॅम्पेन आॅफ पीस अॅण्ड जस्टिस इन इंडिया) या संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले ...
देशात एनआरसी आणि सीएएविरोधात रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. २७ लाख कोटी इतका महसूल गोळा होणे अपेक्षित होते. ...
अलीकडेच केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) सध्या देशभर सुरू असलेल्या वादंगात विरोधी सत्ता असलेल्या सात-आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा न राबविण्याचे जाहीर केले. ...
मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याने व्यक्तीप्रमाणे आपल्याला रिट याचिका करता येणार नाही हे लक्षात घेऊन केरळने राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ चा आधार घेत केंद्र सरकारच्या विरोधात दिवाणी दावा दाखल केला आहे. ...