२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
Flood Chiplun Kolhapur : महापुराच्या स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणकरांच्या मदतीला कोल्हापुरातील व्हाईट आर्मी धावून गेली. या आर्मीने चिपळूण परिसरातील तीन गावांमधील लोकांना स्थलांतरित केले आहे. देशात कोणत्याही ठिकाणी आपत्ती आल्यानंतर मदतीसाठी ज ...
BJP Ashish Shelar And Flood : भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. ...
Devendra Fadnavis News: भविष्यात पूर येऊ नये यासाठी पुराचा धोका असलेल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गाव आणि शहरांच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती ...
गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. ...
Kokan Flood : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राज्यपालांच्या दौऱ्याबाबत विधान करताना, केंद्राकडून जास्त निधी आणावा, असे म्हटले होते. राज्यपालांनीही या दौऱ्यात केंद्राकडून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...