महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जिल्ह्यातील प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भुमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.30) सकाळी साडेदहा वाजता 660 मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर, भुसावळ येथे होणार आह ...
परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबा ...
मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘त्या’ निर्णयाचे स्वागत केले. ...
ग्रामीण भागात पुरेसे व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. मात्र जिल्ह्यातील जवळपास १७८ पैकी ५0 पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे बंद आहेत. ...
राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्या किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे साकडे कन्नड आगारातील ११२ कर्मचार्यांनी व सिल्लोडमधील एका कर्मचार्याने मुख्यमंत्र्यांना घातले आहे. ...
मुंबईतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असून जर वैधानिक कार्यवाही पुर्ण करून मुंबई महापालिकेने 700 चौ. फुटाचा प्रस्ताव पाठवला तर त्याला राज्य सरकार त्याला परवानगी देईल ...
गेल्या ३५ वर्षापासून घोट तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. घोट परिसराच्या विकासासाठी तालुक्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आला नाही. ...
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. ...