शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आह ...
आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे. ...
भाजप प्रवेशासंदर्भात शुक्रवारी उदयनराजे यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ...