केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंद ...
लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शा ...
महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोल ...
शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत महात्मा गांधी यांच्या पुन्यतिथी दिनी 30 जानेवारीला दिवसभर उपवास केला होता. तसेच 26 जानेवारीला दिल्ली येथे ट्रॅक्टर परेडदेखील काढली होती. मात्र, यावेळी काही लोकांनी दिल्लीच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर ध ...
महाविकास आघाडीने सकाळी १० वाजता येथील राजकमल चौकात शेतकरीविरोधी कायदे व केंद्र शासनाचा निषेध करीत रॅली काढली. राजकमल चौक, गांधी चौक, जवाहर गेट, इतवारा बाजार, जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गाने रॅली काढण्यात येऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ ...
आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचि ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी केवळ ९ क्विंटल ६० किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २० ते २५ क्विंटल ध ...