संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली. ...
अकोला: उन्हाळा म्हटला की रक्त संकलनाचा तुटवडा जाणवतो. रक्ताची चणचण जाणवत असल्याने रक्तपेढ्यांची पंचाईत होते; परंतु हेच कारण समोर करीत काही रक्तपेढ्या ‘रिप्लेसमेंट’च्या नावाखाली रक्त देण्यासाठी रुग्णांची अडवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. रा ...
डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक् ...
उन्हाळ्याच्या सुट्टीत रक्तदान शिबिरांची वानवा असते. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा अधिक भासतो. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत रक्तदान शिबिरांची संख्याच कमी असते. या काळात महाविद्यालयांनाही सुटी असते. ...