श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुंबईच्या महापौर Kishori pednekar यांच्याबद्दल भाजप नेते Ashish Shelar यांनी एक विधान केलं, हे विधान अवमान करणारं होतं, असा आरोप करत पेडणेकर यांनी शेलारांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. त्यानंतर शेलारांविरोधात गुन्हाही दाखल झाला. गुन्हा दाखल ...
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राज्याच्या राजकारण खळबळ उडाली. त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्ना मागचं कारणं होतं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणी... शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा स ...
दिवाळी सुरु झालेलीच आहे. बॉम्ब फोडू. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेला नाही. आम्ही पंचवीस-तीस वर्षांपूर्वी उबवणाी केंद्र उघडले होते. पण दुर्दैवाने काय उबवले हे आपण पाहतो आहोत. आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला ...
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अमली पदार्थ संबंधी हे प्रकरण आहे, शाहरुख खानच्या मुलावर यात कारवाई झाली. इतकंच सुरुवातीला हा प्रकरणाविषयी बोललं जात होतं. पण नंतर ...
काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही.. असं वक्तव्य केल्याने काही काळ खळबळ निर्माण झाली होती.. त्यांच्या या वक्तव्याचा ...