श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
News & Views Live: Maharashtra's BJP MLA Nitesh Rane to surrender in attempt to murder case, withdraws bail application अखेर नितेश राणे शरण...राणेंनी माघार का घेतली? ...
सुरुवातीला भाजपला धक्का बसल्यानंतर आता भाजपने इतरांना धक्के द्यायला सुरुवात केलीय. हे धक्के साधेसुधे नसून समोरच्या पक्षाची झोप उडवणारे आहेत. भाजपचे मंत्री, आमदार इतर पक्षात गेले, त्यामुळे भाजप संकटात सापडला असं बोललं जातं होतं. मात्र त्यानंतर भाजपने ...
18 councilors from Lonavla will join NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील शेळके यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानं ...
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आशिष शेलारांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. यादरम्यान शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी एक विधान. त्यामुळे सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी जरासं काही झालं की, लगेच ...