श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील रक्सौल मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दोन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ...
Crime News : शितल दामा (३२) यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या कंत्राटदार व अधिकार्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा. या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी गुरुवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन केले ...
Raj Thackeray: भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष असतानाही, मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन, केवळ एकमेव आमदार असलेल्या (तोही मुंबईतील नव्हे) राज ठाकरेंकडे का जात असावेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...
Bihar Election 2020: एकीकडे कोरोना दुसरीकडे प्रचार, असा दुहेरी सामना उमेदवारांना करावा लागणार आहे. मोठमोठे नेते प्रचारासाठी येणार आहेत. तसे इतिहासातही बिहारची निवडणूक एक चर्चेचा विषय राहिलेली आहे. केंद्रीय मंत्री असलेले रविशंकर प्रसाद यांच्यावर जीवघे ...