श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
NCP-Congress alliance Defeted BJP in Sangli Miraj Corporations Mayor Election: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपावर मात करत विजय मिळव ...
Coronavirus in Maharashtra, Fake corona report making gang active in Amravati: राज्यात कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असताना दुसरीकडे मात्र बनावट कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांची टोळी सक्रीय झाल्याचा आरोप अमरावतीमधील ...
पश्चिम बंगालमधील (West Bengal) निवडणुकीच्या काही महिने आधीच भाजप बंगालमध्ये सक्रिय झाला आहे. गृहमंत्री शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, हे बंगालमध्ये सातत्याने दौरे करत आहेत. (Amit Shahs West Bengal visit targets Mamata ...
Pooja Chavan Suicide Case: माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...
Pooja Chavan Suicide Case, Minister Sanjay Rathod Resignation: परळीच्या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, मात्र या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली. ...
Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...