श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Lok Sabha Election in Maharashtra: नुकत्याच समोर आलेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेमधून महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाचील एनडीएचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने राजकीय विश्वात खळबळ उ़डाली आहे. ...
Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ...
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. ...