श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे. ...
अंतर्गत पक्षप्रवेश करू नये, असा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये अलिखित करार झाला आहे. तरीही फुलंब्रीत पैशाच्या मस्तीतून आमचा उमेदवार फोडण्यात आला. ...
Pandit Deshmukh Murder Case: मोहोळ तालुक्यात ५ एप्रिल २००५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेली पंडित कमलाकर देशमुख यांच्या खुनाचे प्रकरण संवेदनशील ठरले होते. ...