श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sawantwadi Nagar Parishad Election: वीस वर्षापूर्वी केसरकर हे एका बड्या हाॅटेल व्यावसायिकाला तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव घेऊन राजवाड्यात आले होते असा मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळेच राजघराणे न्यायालयात गेले असल्याचा दावा लखमसावंत यांनी पत्रक ...
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात अबोला असून भाजपशी जवळीक वाढली आहे. दत्तजयंतीनंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. ...
वामन म्हात्रे प्रकरणानंतर अनेकांनी सोशल मीडियाद्वारे स्वतःसह पत्नी, मुलांचे फोटो टाकून नव्या चेहऱ्यांचे राजकारणात प्रमोशन सुरू केले होते. राजकीय नेत्यांच्या घरात आता केवळ दोन तिकिटे; वामन म्हात्रेंवरील खैरातीनंतर शिंदेसेनेला शहाणपण ...
"जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चितता आणि मंदीशी झुंजत असताना, पंतप्रधान मोदींचे निर्णायक नेतृत्व, सुधारणांची गती आणि धोरणात्मक स्थैर्यामुळे भारत पुढे जात आहे." ...
BJP Leader Ram Naik News: जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा गैरलाभ घेऊन ‘मुंबई’वरून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, अशी टीका राम नाईक यांनी केली. ...