श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"भाजपला लोकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवायचे असून, ते लोकांना मासे, मांस आणि अंडी खाण्यापासून रोखू इच्छित आहे," असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपचा कोणत्याही धर्मावर विश्वास नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. ...
अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे सांगताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकतेचा पाठ दिला. ...
मुंबईतील 'ट्रायडेंट' हॉटेलमधून शिक्षण विभागातील बदल्यांचे आणि बडतर्फीचे व्यवहार खरातच्या नेतृत्वाखाली चालत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. ...