श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्नही विचारले आहेत. ...
Shrikant Shinde Challenges Ganesh Naik: भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले ...
Harshvardhan Sapkal News: एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही ज्वलंत मुद्दे आहेत, या मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून राज् ...
भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश हे या महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक असतील, त्यामुळे महाराष्ट्रातील महाअभियान यशस्वी होत आहे की नाही, यावर त्यांची विशेष नजर असेल. ...