नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Jharkhand assembly election 2024 BJP Manifesto: झारखंडची ही निवडणूक केवळ सरकार बदलण्याची नाही, तर राज्याचे भविष्य सुरक्षित करण्याची निवडणूक आहे, असे अमित शाह म्हणाले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गोपाळ शेट्टी अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात असून, याबाबतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...
Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ होत नाही, असेही ते म्हणाले. ...
आम्हीदेखील मोठं मन दाखवून राज ठाकरेंनाही मदत केली पाहिजे. सदा सरवणकर हे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...