श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील जागावाटपामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकाधिक जागांवर अडून भाजपाच्या अडचणीत भर घालणार, असंही बोललं जात होते. मात्र प्रत्यक्षात भाजपाने महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मो ...
Maharashtra Assembly Election 2024 : शिवाजी पाटील हे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी त्यांच्या प्रचारात भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील हे अपक्ष आहेत की, भाजप पुरस्कृत? असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहे. ...
"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे." ...
आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि आम्हाला विचारतात की, शरद पवारांनी काय केले? ...