लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'पलूस-कडेगाव'ची एकतर्फी निवडणूक बनली चुरशीची; विश्वजित कदम-संग्रामसिंग देशमुख यांच्यात लढत - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A tough fight between Vishwajit Kadam and Sangram Singh Deshmukh in Palus Kadegaon constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पलूस-कडेगाव'ची एकतर्फी निवडणूक बनली चुरशीची; विश्वजित कदम-संग्रामसिंग देशमुख यांच्यात लढत

प्रमोद पाटील किर्लोस्करवाडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण आता ही निवडणूक चुरशीची होत ... ...

डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का? - Marathi News | Dozens of veterans have changed party, but why is the discussion only about Ashokrao Chavan? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत. ...

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 After Pankaja Munde now Ashok Chavan opposes batenge toh katenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे. ...

घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद - Marathi News | Infiltrators will also be given gas cylinders for 450 rupees; New controversy with Congress leader Ghulam Ahmad Mir statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे.  ...

नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’ - Marathi News | Congress-BJP 'tussle' in four constituencies in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात चार मतदारसंघात काँग्रेस-भाजपात ‘टस्सल’

पाच मतदारसंघात मात्र राष्ट्रीय पक्षाची प्रादेशिक पक्षाशी लढत; वंचित बहुजन पक्षाने जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. ...

महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Raigad, Palghar, Panvel will boost blue economy, PM Narendra Modi promises to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन

कोकणात ३ नवे बंदर विकसित होत आहेत. ब्ल्यू इकोनॉमीला चालना दिली जाईल. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे रेकॉर्ड बनवत आहे असं सांगत नरेंद्र मोदी यांनी कोकणातील विकासकामावर भाष्य केले.  ...

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप - Marathi News | Congress worsens economic situation in Karnataka Dr Ashwattha Narayan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप

राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत ...

राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Rajan Salvi, Kiran Samant and Avinash Lad are fighting in Rajapur constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच

काँग्रेसच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षांनी केलेली बंडखोरी हा कळीचा मुद्दा ...