श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pankaja Munde Helicopter Nashik: आज सकाळी १० वाजता पंकजा मुंडे सिडकोतील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ सभा घेणार होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक सकाळपासूनच जमले हेाते. ...
भाजप नेते तथा कर्नाटक विधानसभेतील विरोधीपक्षनेते आर अशोक यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. कारण नायडू यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा आणि एचआयव्ही संक्रमित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनता पंतप्रधान मोदींच्या खोट्या बोलण्यास कंटाळली आहे. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करायची वेळ येत आहे, उलट राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर या विधानसभा निवडणुकीत भाज ...