लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Pandit Deendayal Upadhyay | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.  ...

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल  - Marathi News | Bharat Bandh bjp leaders beaten jap party workers in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले असून हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' आदरांजलीचं ट्विट, सांगितलं राज'कारण' - Marathi News | Ajit Pawar deletes 'Adaranjali's tweet of pandit dindayal upadhay', says politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी डिलीट केलं 'ते' आदरांजलीचं ट्विट, सांगितलं राज'कारण'

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक असून आज त्यांची जयंती आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...

एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे - Marathi News | Our strong faith in Eknath Khadse - Vinod Tawde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकनाथ खडसेंवर आमचा ठाम विश्वास-विनोद तावडे

भाजपचे नेते एकनाथ खडसे हे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत माजीमंत्री विनोद तावडे म्हणाले, भाजपचे नुकसान होईल असे काहीही नाथाभाऊ करणार नाहीत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. ...

शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका - Marathi News | Had Sharad Pawar abstained from food for reservation, the Maratha youth would have felt better; Criticism of Vinod Tawde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांनी आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते; विनोद तावडे यांची टीका

ज्यावेळी सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी स्थगिती दिली त्यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा तरुणांना बरे वाटले असते. अशी टीका माजीमंत्री विनोद तावडे यांनी नगर येथे केली. ...

"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते" - Marathi News | BJP leader Vinod Tawde has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"

शरद पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, असं विनोद तावडे यांनी सांगितले. ...

काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण! - Marathi News | Former minister ram shinde Attacks on maha vikas aghadi Thackeray sarkar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादी का पडू देत नाही ठाकरे सरकार? माजी मंत्र्यानं सांगितलं कारण!

सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...

‘ते’ माजीमंत्री म्हणतात.. राज्यात केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार - Marathi News | The former minister says, "It is a government that clings only to power in the state." | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘ते’ माजीमंत्री म्हणतात.. राज्यात केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार

केंद्र सरकार विविध माध्यमातून शेतकरी, जनतेला सहकार्य करीत आहे. पण राज्य सरकारला सत्तेशिवाय कशाचेही देणे घेणे नाही. सध्याचे राज्य सरकार केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे, अशी टीेका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरमध्ये केली. ...