श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बुधवार दि. ७ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर, देवणी, औसा, शिरुर अनंतपाळ येथे आंदोलन करण्यात आले़. ...
योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath) ...
BJP, Congress Sachin Sawant News: या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला. ...
Nilesh Rane News : चीनचं राहू द्या, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आहे. येथे एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर काढून दाखवा, असा सल्ला निलेश राणेंनी राहुल गांधींना दिला आहे. ...
पाळे खुर्द : केंद्र सरकारच्या शेतकरी हिताचे कृषिविषयक विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन स्थगिती आदेश आघाडी सरकारने रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन कळवण तालुका भारतीय जनत ...