श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सत्ता टिकविण्यासाठी आज शिवसेनेने आली सर्व तत्वे गुंडाळली आहेत. हिंदुत्वही सोडले आहे. यामुळे राज्यातील जनता सेनेला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. ...
राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाºया संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरका ...
Eknath Khadse Pankaja Munde: खडसे असो की पंकजा मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वातील बदलेला भाजप एकतर नीट समजलेला नाही किंवा समजून उमजलेला नाही. ...
Munger Violence, Shiv Sena Target BJP, Hinudtva News: मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक ...
त्रिवेंद्र सिंह रावत हे झारखंड प्रदेश भाजपचे प्रभारी असताना २०१६ मध्ये गोसेवा आयोगाच्या प्रमुखपदी एका व्यक्तीच्या नियुक्तीसाठी त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते, असा आरोप दोन पत्रकारांनी केला होता. ...
Eknath Khadse : खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना त्यांच नाव राष्ट्रवादीने पुढे केले असल्याचंही सांगण्यात येते. ...