श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Shiv sena Sanjay Raut on Raj Thackeray News: राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली. ...
पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...
Politics, BJP, Muncipal Corporation, Ratnagiri शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने विशेष उत्सुकता दाखवली असून, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी राहुल पंडित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ग ...
आजच्या परिस्थितीत जगातील सर्व देशांना, सर्व सरकारांना आणि सर्व पंथांना दहशतवादाविरोधात एकत्रित येणे अत्यंत आवश्यक आहे. शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही कुणाचेही कल्यान होऊ शकत नाही. (PM Narendra M ...
Jitendra Awhad News: मीरा भाईंदर शहर हे एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे नाही आहे अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाडांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांवर निशाणा साधला. ...