लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आंतरधर्मीय विवाह करा आणि ५० हजार मिळवा, या भाजपाशासित राज्याने आणली योजना - Marathi News | Get married in an inter-religious marriage and get Rs 50,000, a scheme brought by Uttarakhand Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरधर्मीय विवाह करा आणि ५० हजार मिळवा, या भाजपाशासित राज्याने आणली योजना

Inter faith marriage : काही भाजपाशासित राज्यांनी लव्ह जेहादविरोधात कडक कायदा करण्याच्या दिशेने पावले उचलल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. ...

"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका - Marathi News | "Enemies of the people who linking Hindutva to the Corona War" Sanjay Raut Criticize BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोनाच्या लढाईशी हिंदुत्वाचा संबंध जोडणारे जनतेचे शत्रू" भाजपावर रोखठोक टीका

Sanjay Raut News : महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. ...

सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता! - Marathi News | BJP's uneasiness over Sanap's attempt to return home! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच ...

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-एआयएडीएमकेची युती; शहांच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Aiadmk And Bjp To Fight Next Tamilnadu Assembly Elections Together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-एआयएडीएमकेची युती; शहांच्या उपस्थितीत घोषणा

दक्षिणेत पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीनं भाजपचं महत्त्वाचं पाऊल; शहा-पलानीस्वामींच्या बैठकीत निर्णय ...

बिहारनंतर दक्षिणेवर नजर? प्रोटोकॉलची परवा न करता थेट चेन्नईच्या रस्त्यावर उतरले अमित शाह - Marathi News | Amit Shah on the road of chennai with supporters now bjp eye on south after bihar elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर दक्षिणेवर नजर? प्रोटोकॉलची परवा न करता थेट चेन्नईच्या रस्त्यावर उतरले अमित शाह

दिल्लीहून येथे पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष एल मुरुगन तथा इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...

त्यांचे पाच खासदार कधीही राजीनामा देऊ शकतात; भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | 5 TMC MPs including Saugata Roy to switch sides claims BJPs Arjun Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांचे पाच खासदार कधीही राजीनामा देऊ शकतात; भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ

West Bengal polls 2021: भाजप खासदाराच्या दाव्यामुळे सत्ताधारी पक्षात खळबळ ...

भाजपने स्वप्नातच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा; अनिल परब यांचा शेलारांना टोला - Marathi News | anil parab slams ashish shelar over maratha cm | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपने स्वप्नातच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा; अनिल परब यांचा शेलारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ''कर्तृत्ववान मराठा स्त्रिया'' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. ...

"ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे...", आशिष शेलारांचा निशाणा - Marathi News | BJP MLA Ashish Shelar slams Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकारला दोनच गोष्टींची चिंता, एक म्हणजे...", आशिष शेलारांचा निशाणा

Ashish Shelar : सरकार आहे की छळावणुकीचे केंद्र आहे? असा सवाल करत सरकारने सर्व घटकांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावी, असे आशिष शेलार म्हणाले. ...