श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मनमाड : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन त्यात आलेले वाढीव वीजबिल यामुळे सामान्य वीजग्राहक शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मनमानीने जनतेची दिशाभूल करून वीजबिलाचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर ल ...
पिंपळगाव बसवंत : कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीजबिले देऊन लुबाडणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. ...
BJP electricity bills, burn agitation महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ...
उत्तम कुमार यांच्या आंदोलनानंतर महावितरण कार्यल्याकडून महावितरण अधिकारी फुलपघारे यांनी आंदोलन ठिकाणी येऊन, ज्यांना अवास्तव वीजबिल आलेले आहे त्यांचे तात्काळ निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली ...