श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
J&K DDC Result: डीसीसी निवडणुकीत गुपकार आघाडी जरी पुढे असली तरीही भाजपाने मुस्लिम बहुल काश्मीर घाटीमध्ये एक जागा जिंकून रेकॉर्ड बनविले आहे, भाजपाविरोधात सात पक्षांनी एकत्र येत गुपवाक आघाडी बनवत निवडणूक लढविली होती. ...
Sanjivani society Fraud: संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आण ...
congress state precident Balasaheb Thorat: नगर जिल्ह्यातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे, असे थोरात म्हणाले. ...
ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. ...