श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Election 2021: कधीकाळी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आता त्यांचे सर्वांत कट्टर विरोधक बनले आहेत. ...
BJP Leader Chandrakant Patil : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. ...
West Bengal Results 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज सायंकाळी राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून धनखड आणि ममता यांच्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगले होते. ...
Pandharpur Election Results: राष्ट्रवादीने पंढरपूर- मंगळवेढ्याची जागा गमावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपावर आरोप करत एक भावनिक ट्विट केलं आहे. ...