लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं" - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the state government on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ...

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी - Marathi News | "It's been less than 24 hours since the government was formed, but ..."; Mamata Banerjee said about the central team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार. ...

'माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक'; नितीन गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकली - Marathi News | Minister Nitin Gadkari has reacted to BJP MP Subramaniam Swamy's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक'; नितीन गडकरींनी पुन्हा एकदा मनं जिंकली

सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष मधे न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे. सर्व लोक करत असून आपणही त्यात थोडे प्रयत्न करत आहोत, असं नितीन गडकरी यांनी सांगितले. ...

दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले, आता प. बंगालातही तेच घडले; शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp over west bengal election violence in some part | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले, आता प. बंगालातही तेच घडले; शिवसेनेची टीका

पश्चिम बंगालमधी हिंसाचाराचं मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात : शिवसेना ...

केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Union minister V Muraleedharan convoy attacked eight arrested and three policemen suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या तफ्यावरील हल्ला प्रकरण; 8 जणांना अटक; 3 पोलीस कर्मचारी निलंबित

मुरलीधरन यांनी ट्विटरवर आरोप केला होता, की त्यांच्या ताफ्यावरील हल्ल्यामागे ‘टीएमसीच्या गुंडां’चा हात आहे. ...

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला! - Marathi News | Assam Assembly Election 2021: 'zero' got in Muslim-majority areas, BJP dissolves minority Cells! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.  ...

Maratha Reservation: पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका; अशोक चव्हाणांचा सज्जड दम - Marathi News | Maratha Reservation: Don't play shameless political game like Bengal in Maharashtra Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका; अशोक चव्हाणांचा सज्जड दम

सरकारला अडचणीत आणण्याच्या राजकीय स्वार्थासाठी कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे हे उद्योग योग्य नसल्याचे सांगून मराठा समाजाने भूलथापा व अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. ...

दापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्या - Marathi News | Dapoli has only enough oxygen for 24 hours: Kirit Somaiya | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापोलीत केवळ २४ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा : किरीट सोमय्या

CoronaVirus Dapoli Ratnagiri : राज्याच्या ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असून राज्याचे आरोग्यमंत्री मात्र जालना व पुणे या भागाकडेच जास्त लक्ष देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. वस्तुस्थिती पाहून हे मंत्री बोलत नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठी क ...