श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करुन शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करुन शिवसेनेवर टीका केली आहे ...
राहुल गांधी यांच्या वाट्याला प्रचंड अवहेलना, कुचेष्टा, गलिच्छ ट्रोलिंग आले. तरीही सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची त्यांची धमक, क्षमता उणावलेली नाही! ...
गुलाम नबी आझाद फेब्रुवारी महिन्यापर्यंत राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होते; पण त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली. त्यानंतर महिनाभरात त्यांनी शासकीय बंगला रिकामा करणे आवश्यक होते; मात्र तसे काही न होता केंद्र सरकारने त्यांना निवास ...
Ashish Shelarओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली असून छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ‘हेराफेरी’ या चित्रपटातील कलावंत आहेत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिष ...
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ...