श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी शिवसेना व मुख्यमंत्री खंबीरपणे आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करताना राऊत यांनी मी महाराभारतला संजय आहे, असं म्हटलं होतं. ...
OBC Reservation Bjp Kolhapur : राज्य सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. म्हणून या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ओबीसी मोर्चातर्फे २६ जून रोजी शह ...