शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

अमरावती : भाजपत 'आयारामां'ना तिकीट; निष्ठावंत आक्रमक, नेत्यांना विचारला खरमरीत जाब

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपकडून २३, काँग्रेसकडून १५ माजी नगरसेवकांना उमेदवारी; सत्ताधाऱ्यांचा १८ जणांना धक्का

मुंबई : तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 

अकोला : कागदावर आघाडी, मैदानात सघर्ष! मविआत काही जागांवर समन्वय, कुठे थेट लढती; मित्रपक्षाच्या लढतीत लाभ कुणाचा?

पुणे : PMC Elections 2026 : भाजपमध्ये उमेदवारीवरून हास्यजत्रा; पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर – सुषमा अंधारे

सांगली : Sangli Municipal Election 2026: तिकीट नाही मिळाले, निष्ठेचे मुखवटे गळाले; पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान

नागपूर : भाजपचे बंडखोर अर्ज मागे घेणार? नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार; महसूलमंत्र्यांचा दावा

मुंबई : मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; मुंबईचा महापौर...

महाराष्ट्र : Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?

राष्ट्रीय : २०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार