श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
यावेळी मोदींनी एनडीएचे महत्त्व सांगतानाच, घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर प्रहार करत, विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी एनडीएचा फूल फॉर्मदेखील सांगितला. ...
सत्तेच्या मजबुरीमुळे जेव्हा युती केली जाते, जेव्हा युती भ्रष्टाचाराच्या इराद्याने होते, जेव्हा युती घराणेशाहीच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा युती जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून केली जाते, तेव्हा देशाचे खूप नुकसान करणारी ठरते, अशी टीका मोदी ...
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...