लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश - Marathi News | Minister Rathod directed to investigate MLA Joshi's objections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार जोशींच्या आक्षेपांवर मंत्री राठोड यांना चौकशी करण्याचे निर्देश

२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. ...

'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले? - Marathi News | Viral video is fake, I was not in the car What did the leader who caused the incident on the highway say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?

धाकड यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला बनावट असल्याचा दावा केला आहे. ...

"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले - Marathi News | PM Modi's big attack on Congress, mentioning Sardar Patel; spoke clearly in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला... ...

Devendra Fadnavis : माधवबागेतील लक्ष्मी नारायण मंदिर केवळ दगड-विटांचे नाही, येथे कणाकणात देव - मुख्यमंत्री - Marathi News | Lakshmi Narayan Temple in Madhav Bagh is not just made of stone and bricks, there is God in every corner says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माधवबागेतील लक्ष्मी नारायण मंदिर केवळ दगड-विटांचे नाही, येथे कणाकणात देव - मुख्यमंत्री

Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंतोत्सव’ कार्यक्रमाला उपस्थित होते. ...

Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण - Marathi News | The felicitation given by MLA Jayant Patil and BJP District President Samrat Mahadik is a topic of discussion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: जयंत पाटील-सम्राट महाडिक यांच्या भेटीला राजकीय रंग, महायुतीत जाण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यावेळी झालेला संवादही राजकीय पटलावर चर्चेत ...

“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह - Marathi News | union home minister amit shah addressed at madhavbaug laxmi narayan mandir 150th anniversary utsav at mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह

Amit Shah Mumbai Tour: राम मंदिर, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर हा देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. एक चिमूटभर सिंदूरचे महत्त्व आपण जगाला दाखवले. हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शक्य झाले, असे अमित शाह यांनी मुंबईत म्हटले आहे. ...

भाजपने आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी केली हकालपट्टी, इतकं गंभीर काय घडलं? - Marathi News | BJP expelled MLAs Hebbar and Somasekhar from the party, what happened so serious? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने आमदार हेब्बार आणि सोमशेखर यांची पक्षातून केली हकालपट्टी, इतकं गंभीर काय घडलं?

Bjp Expels Two MLAs: भाजपने पक्षातील दोन आमदारांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारणात खळबळ उडाली आहे.  ...

राज्यसभेत विरोधकांची शक्ती वाढणार, 8 जागांच्या निवडणुकीनंतर समिकरण बदलणार - Marathi News | The strength of the opposition will increase in the Rajya Sabha, the equation will change after the elections for 8 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत विरोधकांची शक्ती वाढणार, 8 जागांच्या निवडणुकीनंतर समिकरण बदलणार

हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधकांसाठी ही एक दिलासादायक गोष्ट असेल. खरे तर, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत सतत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...