श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Mumbai Mahapalika Election News: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, निवडणूक संचलन समितीची घोषणा करण्यात आली आहे. ...
Maharashtra News: गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक धोरण आणि महाराष्ट्र दुसरं धोरण कसं, हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ...