श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधेयकातील एक परिच्छेदही वाचून दाखवला आणि यात कुठेही दहशतवाद आणि नक्षलवाद हे शब्द नाही, असे म्हणत, हे सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकता," असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. ...
T. Raja Singh News: भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. भाजपाने राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारल्याने हैदराबाद आणि गोशामहल मदतारसंघातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ...
दिल्लीपुढे नाक घासणे, वारंवार झुकणे हे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवतात, त्यांनी हे करणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...