श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे. त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ...
Supriya Sule : "मी रामकृष्ण हरी वाली, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते... मी त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही आणि खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे...? " ...
Uddhav Thackeray News: माझ्या कणाकणात गरम सिंदूर वाहतेय, असे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणत असतात. मग, आता पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा सामना खेळण्याची परवानगी देताना ते कुठे गेले? गरम सिंदूरचे कोल्डड्रिंक झाले काय?, असा सवाल करत उद्धव सेनचे पक् ...