शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार

महाराष्ट्र : 'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका

पुणे : PMC Election 2026: खड्डेमुक्त रस्त्यांपासून पर्यटन राजधानीपर्यंत; पुणेकरांसाठी काँग्रेसचा ‘पुणे फर्स्ट’ अधिकारनामा

जळगाव : जितेंद्र मराठे, हर्षदा सांगोरे यांच्यासह २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी; महानगराध्यक्षांनी केली पक्षशिस्तभंगाची कारवाई

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचं टीकास्त्र

पुणे : PMC Elections 2026: घोषणांपेक्षा कामाला प्राधान्य; प्रभागाच्या विकासाचा निर्धार! डॉ. श्रेयस खांदवे-पाटील यांची ग्वाही

महाराष्ट्र : “रात्री १२ वाजता बाहेर पडतो अन्...”; खुद्द CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला मोठा गौप्यस्फोट

ठाणे : दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले

मुंबई : तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे

पुणे : ९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल