मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pune Municipal Election Exit Poll 2026: राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्तेत बसणार असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. ...
उल्हासनगर गोलमैदान परिसरातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे संपर्क प्रमुख अरुण तांबे हे पैशाचे वाटप करतात. याची माहिती आमदार कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी तसेच मुलगी यांना मिळाल्यावर त्यांनी थेट खासदार कार्यालयाला धडक दिली. ...
Mumbai Municipal Election 2026 Exit Poll Results: एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. ...
Thane Municipal Election Exit Poll Result 2026: महापालिका निवडणुकींसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे महापालिकेत शिंदेसेनेना मुसंडी मारणार असल्याचा कौल आहे. ...
Mumbai Municipal Election 2026: महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान होत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला. मतदारांची नावेच मतदार नसल्याचे, शाई पुसली जात असल्याचे, तसेच अनेक ठिकाणी मतदान ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यावरून विरोधकांनी आयोगाला घेरले, तर ...