श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले... २९ पैकी मुंबईसह २७ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसेल; विरोधात लढलेल्या मित्रांना आवश्यक तिथे सोबत घेणार; विरोधकांशी कुठेही हातमिळवणी करणार नाही; अजित पवार २९ पर्यंत सरकारमध्येच राहतील, २०२ ...
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकीटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करत निवडणूकांचा अर्ज दाखल केला ...