श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mehbooba Mufti: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. ...
Giriraj Singh And Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...
- नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पलटवार केला ...
Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्धवसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ...
Nashik Municipal Corporation Election And Girish Mahajan : भाजपचे नेते महाजन रविवारी नाशिकमध्ये दाखल होत असून, ते उमेदवारी वाटपापर्यंत नाशिकमध्येच ठाण मांडणार आहेत. ...