श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
झेडपी निवडणूक भाजप जिंकला हे यश महत्त्वाचे व मोलाचेच आहे. मात्र या निकालाने जसा काँग्रेसला व एकूणच विरोधकांना धडा दिला, तसाच तो धडा भाजपलाही दिला आहे. काही मंत्री व आमदार वीक विकेटवर आहेत, हेही निकालाने दाखवले आहे. ...
एका सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. हा प्रकार पाहताच 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. ...
पक्षांची रणनीती काय? : ठरलेल्या जागांवर एबी फॉर्म घ्या अन् अर्ज भरा, सगळ्याच राजकीय पक्षांचा नवीन फॉर्म्युला, उमेदवार याद्या गुलदस्त्यातच चित्र आज स्पष्ट होणार : महायुती अन् महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू, कोण कुणासोबत राहणार याचीच ...
Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिकेत आता भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचेही आता निश्चित झाले आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. ...
Thane Municipal Corporation Election: ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ...