श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपमधील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पालघर पोलिस ठाण्यात हजर राहावे लागले. मात्र, त्यांना अपयश आल्याने दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाजपावर टीका केली. ...
राज्यातील काही नगरपंचायत व नगरपालिका क्षेत्रांतील निवडणुका अचानक काही वार्डमध्ये न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय पूर्णतः मनमानी असून निर्वाचन आयोग आणि सरकार यांची मिळून बनवलेली चुकीची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ठाकुर यांन ...