शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

रायगड : रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी

मुंबई : राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...

अमरावती : पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन

नाशिक : तपोवनाची जागा कायम खुलीच राहील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : PMC Election 2026: मकरसंक्रातीला ३ हजार थेट खात्यात; एसएमएस पाठवणाऱ्या आमदार टिळेकरांविरुद्ध आयोगाकडे तक्रार

पुणे : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले; बिडकरांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की, ५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे : Municipal Election: भाजपाकडून मतदारांना पैशांचे वाटप? शिंदेसेनेचा आरोप, मनसेच्या नेत्याने व्हिडीओ दाखवला

पुणे : PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर

सोलापूर : भाजप हा लोकशाही बुडव्या पक्ष; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिका

जालना : मतदार कोणाला 'तिळगुळ' देणार अन् नेते कोणाचा 'पतंग' काटणार? खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला