श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
- अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा; आझम पानसरेंच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक, निर्णय गुलदस्त्यात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी यांचा ...
Nashik Municipal Corporation Election And BJP : महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीची चर्चा काहीशी संथ असताना त्याला पर्याय म्हणून शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचीच जवळीक वाढली आहे. अशातच या मित्रपक्षातील तीन माजी नगरसेवकांना भाजपने गळाला लावल्याची चर्च ...
मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडेच जोडाजोडी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला असला, तरी भाजपने नाशिकमध्ये जे केले ते क्लेशदायीच नव्हे, तर संतापजनकही ठरते. ...