श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग १७ मधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला व बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे पक्षाच्या गोटातदेखील विविध चर्चांना उधाण आले आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. पण, याचा फटका थेट पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंताना बसल्याचे दिसले. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीटे देण्यात आली. ...
Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गोंधळ उडाला आहे की, नक्की कोणाची मैत्री कोणाशी आणि लढत कोणाविरुद्ध, हे ओळखणे आता सामान्य मतदारांच्या पलीकडचे झाले आहे. शहरागणिक समीकरणे ...