श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. ...
उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...
Mira Bhayandar Municipal Corporation Election: भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांचे पुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात आली. ...