श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
योग्य वेळी २२७ पैकी कुठल्या वार्डात कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील ही स्थानिक भावना, तिथल्या जनतेची इच्छा पाहून त्याचा निर्णय करण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी सांगितले. ...
राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...
"आपण स्वतःही आद्याप एसआयआर फॉर्म भरलेला नाही. आता मला दंगेखोरांच्या पक्षासमोर माझी नागरिकता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे का? असे म्हणत, ममता यांनी भाजपवर निशाणा साधला..." ...
ठाकरे म्हणाले, "तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो. अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढायला हवे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारपर ...