श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Municipal Corporation Elections in Maharashtra: भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने महापालिका निवडणुकीत कुठे युती, कुठे स्वबळ याबद्दलचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या महापालिकांमध्ये, तिन्ही पक्षांची वेगवेगळी समीकरणे ठरली आहेत. ...
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागांपैकी किमान १५० ते १७५ जागा भाजपाने लढवाव्यात असा नेत्यांचा चंग आहे. मात्र शिंदेसेनेकडूनही सन्मानपूर्वक जागेचे वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. ...
Harshvardhan Sapkal News: नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने सोनियाजी व राहुलजी ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षाकडून दबाव वाढायला लागल्याने त्यांनी ही गोपनीय कागदपत्रे उघड करण्याचा निर्णय घेतला ...
भाजपा कधी काळी सामान्य संसाधने असलेल्या अनेक राष्ट्रीय पक्षांपैकी एक होता. मात्र, साधारणपणे केवळ ११ वर्षांत भारतातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे... ...