श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
त्यातील मेख मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावी. त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला?, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. ...
एका अपक्ष उमेदवाराच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत, यूडीएफला २,९०२ मते मिळाली, तर एलडीएफ उमेदवाराला २,८१९ मते मिळाली. दरम्यान, भाजपच्या सर्वशक्तिपुरम बिनू यांना फक्त २,४३७ मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ...
महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शेवटचा वार केला. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवत फडणवीसांनी टीका केली. ...
Municipal Election : राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...