श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nashik Municipal Election 2026 And Devendra Fadnavis : नाशिककरांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी वाली नाही तसेच विकासासाठी अपेक्षित राजकीय नेतृत्व नाही ही नाशिककरांची नेहमीची ओरड असते त्यावर फुंकर घातल्यानंतर नाशिककर संबंधित नेत्याला साथ देतात असा अनुभ ...
प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता, हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे, तुमचे सरकार आहे ना असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. ...
Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे. ...
अजित पवारांनी भाजपला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सरकारचा पाठिंबा काढावा, मग खुशाल भाजपवर आरोप करावेत ...