श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ulhasnagar Municipal Corporation Election: उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह समर्थकाचा भाजपा प्रवेश बुधवारी दुपारी झाल्यानंतर, सायंकाळी उद्धवसेनेचे अंबरनाथ विधानसभा प्रमुख राजेश वानखडे यांच्यासह समर्थकांनी भाजपा प्रवेश झाला. या प ...
BJP President Nitin Nabin News: राहुल गांधी केवळ निवडणुकांपुरते येतात आणि सुट्ट्यांसाठी परदेशात जातात. परदेशात जाऊन देशाविरोधात बोलतात, अशी टीका नितीन नबीन यांनी केली. ...
हीच आमच्या पदाची शपथ आहे आणि त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. भजन करायला थोडीच बसलो आहोत. भजन करायचे असेल तर आमच्याकडे मठ पुरेसे आहेत," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ...
विशेषतः सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच तिकीट द्यावे व ‘बी’ प्रवर्गातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले ...