श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mira Bhayander Municipal Corporation Election: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मीरा भाईंदर मध्ये महायुतीचे जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवला असता त्यास भाजपा कडून नकार देत ठाणे पॅटर्न बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्ह ...
Solapur Municipal Corporation Election: पालिका निवडणुकीतही उमेदवारीमध्ये नव्याने आलेल्यांनाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता असल्याने भाजपातील जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील खरगौन येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी महोत्वाच्या समारोप सोहळ्यामध्ये संतप्त होत गोंधळ घातला. ...