श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर शिंदेसेनेने ५० जागांचा प्रस्ताव भाजपला दिला. शुक्रवारी शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. प्रभागनिहाय अपेक्षित असलेल्या एकूण ५० जागांची यादी भाजप नेत्यांकडे सोपविली. ...
Mumbai Municipal Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरे बंधू हे मुंबईतील मराठीबहुल आणि मुस्लिम बहुल असलेल्या सुमारे ११३ वॉर्डवर वि ...
जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ...