श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यात सरकार स्थापित झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचे पद रिक्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची नियुक्ती न करताच मागील अनेक अधिवेशन सरकारने काढले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होईल का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता सभाप ...
CM Devendra Fadnavis News: बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यावरून विरोधक सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळतात. पण, राज्यातील जनतेला काय वाटते? युवा वर्ग, महिलांच्या अपेक्षा काय आहेत? ...
CM Devendra Fadnavis News: मराठा समाज, ओबीसी समाज, तसेच अन्य आरक्षणाचे मुद्दे चर्चेत असतानाच राज्यातील बहुतेक समाज घटकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सकारात्मकच वाटत आहे. ...