सीएए, एनआरसीविरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्प प्रतिसाद मिळाला. निवडक कार्यकर्त्यांनी दसरा चौक ते बिंदू चौक पदयात्रा काढून एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. डीएनएच्या आधारावरच नागरिकत्व सिद्ध करावे, अशी मागणी घोषणेद् ...