प्रत्येकाच्या जीवनात अनेक समस्या आहेत. वैयक्तिक समस्यांपासून सुरुवात होऊन ती जेव्हा सामाजिक समस्या बनते तेव्हा आपण तिचा विचार करतो पण तिच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे आपणास त्यावर उपाय सापडत नाही. अध्यात्मिक मार्गाने त्यावर उपाय शोधता येतो ...
पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, ...
कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. या सर्जाराजाच्या सणानिमित्त सकाळी बैलांची अंघोळ घालायची लगबग येथील पाझर तलावाच्या कमी पाण्यात पहावयास मिळाली. ...