तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी उघडपणे कोणी बोलत नव्हते. मात्र अहमदाबाद आणि पाटणा येथून विरोध सुरू झाला. त्यातून जयप्रकाश नारायण हे नेतृत्व पुढे आले. जनशक्तीपुढे ...
जागा वाटणीवरुन घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायदंडाधिकारी रोहिणी बोंद्रे यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
वारंवार गैरहजर राहणे, नियमित कर्तव्य न बजावणे, ‘अॅडजस्टमेंट’ करणे, खाजगी सेवा देणे इ. कारणांमुळे जिल्ह्यातील १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...