परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ... ...
गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याचा लाभ देखील देण्यात आला आहे. परंतु सोयाबीन पिकासाठी ओव्हर इन्शुरन्सचे कारण दाखवत ९० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभापासून वंचित ठेवले होते. ...
पहिले लग्न झालेले असताना शेतकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून लक्ष्मण बाबुराव लिंभोरे (३५, रा. पिंपळा, ता. आष्टी)यास दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा ...
एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघां ...
साधारण सहा महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी जिल्हा रूग्णालयाची तपासणी करून हे करा, ते करा अशा सुचना केल्या होत्या. तसेच सुविधांबद्दलही अश्वासन दिले होते. ...