लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड सरपंच हत्या प्रकरण

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case

Beed sarpanch murder case, Latest Marathi News

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण - Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Caseबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याने वादंग निर्माण झाले आहे.
Read More
अक्षय शिंदे हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,'ही खूप चिंताजनकबाब..' - Marathi News | Supriya Sule said on Akshay Shinde murder case This is a very worrying matter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय शिंदे हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,'ही खूप चिंताजनकबाब..'

या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला दिले ...

VIDEO: कराड, घुले, विष्णू चाटेची एकत्र 'एंट्री'; बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा समोर - Marathi News | Biggest update in Beed extortion case CCTV footage of walmik Karad sudarshan Ghule vishnu chate revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :VIDEO: कराड, घुले, विष्णू चाटेची एकत्र 'एंट्री'; बीडमधील खंडणी प्रकरणातील सर्वांत मोठा पुरावा समोर

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजीच एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेले होते. ...

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली - Marathi News | Hearing on Walmik Karad's bail application postponed again | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

वाल्मीक कराड याचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ...

वाल्मीक कराडचा मुलगाही अडचणीत येणार?; मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी - Marathi News | Walmik Karads son also get into trouble Complaint of managers wife hearing in court today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाल्मीक कराडचा मुलगाही अडचणीत येणार?; मॅनेजरच्या पत्नीची तक्रार, कोर्टात सुनावणी

फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणीसाठी २१ जानेवारी तारीख नेमलेली आहे.  ...

गुन्हेगारांना जात नसते, तशी ती पोलिसांनाही नसते! - Marathi News | Criminals don't have it, and neither do the police! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुन्हेगारांना जात नसते, तशी ती पोलिसांनाही नसते!

Beed Sarpanch Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष तपास पथकातील पोलिस विशिष्ट जातीचे असल्याने त्यांना बाजूला सारा, ही मागणी सरकारने मान्य केली. हे धोक्याचे आहे. ...

मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान - Marathi News | If you want to defame me, do it, but...; Dhananjay Munde challenges opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला बदनाम करायचे असेल तर करा, पण...; धनंजय मुंडेंचे विरोधकांना आव्हान

आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेता नये. यामुळे अजित पवारांकडे देण्यात आली आहे. माझी पक्षाच्या प्रति भावना आहे. ज्या ज्या लोकांनी आरोप केले आहेत, त्यांनी एकतर आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले.  ...

"मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंनी मांडली रोखठोक भूमिका - Marathi News | "I am being targeted deliberately, but I am not Abhimanyu, I am Arjun", Dhananjay Munde presents a strong stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन’’, धनंजय मुंडेंचं विधान

Dhananjay Munde News: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली. ...

"मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’,  नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | "If celebrities and village sarpanchs are not safe in Mumbai, what will be the condition of the common man?", asks Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’

Nana Patole Criticize Maharashtra Government: राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून, मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना ...