जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल् ...
ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून तणावाखाली असलेली भारतातील बँकिंग व्यवस्था थकीत कर्जाच्या प्रश्नाने अडचणीत आली आहे. पूर्वी ही थकीत कर्जे एकूण मालमत्तेच्या ३ टक्के एवढी होती, आता ती १५ टक्क्यांवर पोहोचली आहेत. ...
एखाद्या बँकेचे ठेवीदार किंवा भागधारक अथवा सामान्य ग्राहक म्हणून बँकेची आस्तेकदम होणारी पडझड आम्हाला कळली पाहिजे. यासाठी सजगतेची पहिली पायरी म्हणून बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे आम्हाला कळायला हवीत. ...
आज पैसे बँकेत जरी ठेवले तरीही ते सुरक्षित नाहीत. बँका बुडण्याची भीती तर आहेच, पण ते दुसरीकडे कुठेतरी काढले किंवा वापरले जाण्याची मोठी शक्यता आहे. आज बँकिंग सेवा मोबाईलवर आली आहे. बऱ्याचशा कामांसाठी बँकेत जाण्याचीही गरज नाही. दुकानदाराला पैसे देण्यासा ...
आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कमच काढता येणार होती. या बँकेमधे ७२ नागरी सहकारी बँकांचे तब्बल साडेतीनशे कोटी रुपये अडकले आहेत. ...