पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं या नियुक्त्यांना तीन वर्षांच्या प्रारंभिक कालावधीसाठी मंजुरी दिली आहे. ...
राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ...
RBI 3 New Loan Rules : जीएसटी कपातीनंतर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही प्रमुख कर्ज नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. ...
दीपावलीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून कारखान्याने दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सोसायटी रकमेचा भरणा करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. ...