जिल्ह्यात ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असले तरी पहिल्या १० दिवसांची संपूर्ण एफआरपी सात कारखान्यांनी दिली आहे. ...
मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...
shetkari katj mafi शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जून २०२५ पर्यंतची थकबाकी व चालू बाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत. ...
आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे. या बँकेत कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी परदेशी कंपनी आणि भारतीय बँक रेसमध्ये आहेत. ...