राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...
दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी एफआरपी रक्कमेप्रमाणे अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. ...
Tata Nexon EV EMI: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये अनेक कार ऑफर करते. टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात टाटा नेक्सॉन ईव्ही ही अत्यंत महत्त्वाची कार आहे. ...