महाराष्ट्राचं भूषण असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बालपण ज्या वाड्यावर गेलं. अकोला जिल्ह्यातील सुकोडा येथील अक्काजी देशमुख यांच्या घरी त्यांनी बालपण घावलवं. विशेष म्हमजे गुलाबराव महाराज यांचेही बालपन याच अक्काजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले. ...
सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला. या विवाहाला काही लोकांनी विरोध केला. ...
कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली, तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो ...
कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. ...
Bachhu kadu : बच्चू कडू हे सर्वसामान्यांसाठी लढणारे, झडगणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, अनेकदा त्यांचा आक्रमकपणाही मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी थेट अरेरावी आणि मारहाण केली. ...