महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. ...
राज्यात मुंबई, पुण्यानंतर गुंतवणुकीसह इतर उपलब्ध सोयी-सुविधांच्या दृष्टिकोनातून औरंगाबादचा क्रमांक येतो. यातून दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये औरंगाबादचा समावेश झाला. ...
५० दिवस झाल्यानंतरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. केवळ बैठका आणि नियोजनाच्या गप्पांना नागरिक वैतागले आहेत. निष्क्रिय मनपाच्या विरोधात मंगळवारी (दि.१७) ऐतिहासिक शहरात ‘गार्बेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कचऱ्याच्या सम ...
: शहरातील बहुतांश भागातून गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरण प्रक्रिया आणि रसायनसाठ्याची पाहणी केली. ...
समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या मध्यस्थीने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या विरोधात चिकलठाणावासीयांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली. यावर शुक्रवारी (दि.६ एप्रिल) सुनावणी होणार आहे. ...